image credit: yavatmal.gov.in
यवतमाळ जिल्हाचे प्राकृतिक रचनेनुसार प्रमुख तीन भाग पडतात .
१. डोंगराळ प्रदेश
२. पठारी प्रदेश
३. मैदानी प्रदेश
१. डोंगराळ प्रदेश
जिह्याच्या नैऋत दिशेला असून यात अजिंठ्याचे डोंगर व पुसद च्या टेकड्या आहेत . आणि यात पुसद, उमरखेड , आणि महागाव हे तालुके येतात .
२. पठारी प्रदेश
जिल्ह्याच्या उत्तर दिशेला असून यात दारव्हा, नेर आणि यवतमाळ हे तालुके येतात .
३. मैदानी प्रदेश
मैदानी भागात घाटंजी , झरी जामणी , राळेगाव , वणी , केळापूर , मारेगाव , कळंब आणि बाभुळगाव हे तालुके येतात .
यवतमाळ जिल्हात पुसदच्या टेकड्या आणि अजिंठा डोंगर हे दोन पर्वत येतात . तसेच यवतमाळ मध्ये आग्नेय भागात ग्रॅनाइट खडक सापडतात .
यवतमाळ जिल्ह्याचे हवामान
यवतमाळ जिल्ह्याचे सहसा वातावरण उष्ण व कोरडे असतात . महाराष्ट्राच्या ९ हवामान विभागापैकी यवतमाळ जिल्हा ८ व्या स्थानी येतो .
जिल्ह्यात बहुतंशीक पाऊस हा नैऋत भाग कडून पडतो . तसेच जून ते सप्टेंबर या महिन्यात पाऊस पडतो . सर्वात ज्यास्त पाऊस ऑगस्ट महिन्यात पडतो .
सर्वात उष्ण महिला म्हणजे मे महिना होय . आणि सर्वात ज्यास्त थंडी डिसेम्बर महिन्यात पडते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
warning: do not comment any link.